Thursday, March 23, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवारांचा हल्लाबोल म्हणाले…

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 16, 2022
in बातम्या, राजकारण
Ajit Pawar
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संयुक्त बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती ठरवली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. वैनगंगा नदीला पूर आहे. भंडारा, गोंदिया यामध्ये जोरदार पाऊस होतं आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात मदत झालेली नाही. अतिवृष्टीग्रस्तांची मागणी ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची आहे. हेक्टरी ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ करावं.“

सामान्य माणसांना मदत करण्याची गरज

मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत केल्याचं जाहीर केलं. आम्ही आमच्या सरकारच्या काळात तिप्पट मदत केली होती. शेतकऱ्यांना मदत ही निव्वळ धूळफेक आहे. १५ लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपये ज्यांचं घर पडलं त्यांना भरीव मदत केली होती. या सरकारनं सामान्य माणसांना मदत करण्याची गरज होती ते देखील झालं नाही, असे पवार म्हणाले. रखडलेल्या पिककर्ज वाटपावरूनही पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ऑगस्ट महिना उजाडला तरी पिककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही. यंदा पिककर्जाचं अर्धंदेखील उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही, असं पवार म्हणाले.

Tags: Aajit PawarFarmerFarmingPoliticsशेतकरीशेती
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीनला गुढीपाडव्यादिवशी काय बाजारभाव मिळाला? पहा जिल्हानिहाय यादी

March 22, 2023
Cotton Market

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कपाशीच्या फ्युचर्स किमती पहा

March 22, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाला बदल? शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड; चेक करा आजचे दर

March 21, 2023
हरभरा बाजारभाव

हरभरा बाजारभाव : पुढील 2 महिन्याच्या संभाव्य किंमती जाणून घ्या

March 21, 2023
Agriculture Technology

Agriculture Technology : शेतकरी घरबसल्या घेऊ शकतात कृषी योजनांचा लाभ; विम्यापासून अनुदानापर्यंतच्या सर्व सुविधा ‘या’ App वर मोफत

March 21, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला? कुठे झाली सर्वाधिक आवक?

March 20, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group