कृषी पदवी प्रवेशासाठी आता बारावीचे गुण देखील ग्राह्य धरले जाणार
हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी पदवी प्रवेशासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत प्रवेश निकषांचा आढावा देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलया आहेत. त्यामुळे आता कृषी प्रवेशासाठी सीईटी प्रमाणेच बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. विशेष समितीची स्थापना प्रवेश प्रक्रिया निकषांचा आढावा घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात … Read more