शेतकऱ्यांनो ! अशी करा पीक विम्या संबंधी तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?
हॅलो कृषी ऑनलाईन : पिक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन आणि जोखमींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक बाब, जलप्रलय, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पिक विमा … Read more