कांद्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांच्या डोळ्यात पाणी; वर्षभर कांद्यांचं टेन्शन

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट घोंघावत आहे. मागील महिन्यातही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामुळे आता कांद्याच्या दरात आणि आवकामध्ये मोठी तफावतता पहायला मिळाली आहे. उन्हाळा ऋतू आणि अवकाळी पाऊस हे दोन्ही ऋतू एकत्र आल्याने अजूनच कांद्याचा बाजार उठला आहे. काटलेला कांदा अवकाळी … Read more

अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा; ‘या’ संस्थेद्वारे बनवली जाते वाईन

Grapes City wineray

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने राज्यात चांगलाच गोंधळ घातल्याने द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळालं मात्र आता शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा मिळाला आहे. सांगलीतील ग्रेप्स सिटी वाईनरी सहकारी संस्था (Grapes City wineray) खराब झालेल्या द्राक्षापासून वाईन तयार करत आहे. 24 एप्रिल … Read more

Onion Market : राज्यात कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Onion Market

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कांद्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. या पिकाचे उत्पादन घेतल्याने राज्यात आणि देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकरी या बदल्यात कांदा पिकासाठी अनुदानाची मागणी करत आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ या वर्षात प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं. यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ … Read more

Sugarcane : ऊसाच्या रसावर लागणार GST, राज्य सरकारचा निर्णय

Sugarcane

हॅलो कृषी आॅनलाईन : उन्हाळ्यात तापमान अधिक असते. अशा वातावरणात थंड पेय अधिकाधिक लोक पिताना दिसतात. या ऋतूत लोकांची ऊसाच्या रसाची मागणी वाढते. परंतु आता याच ऊसाच्या रासावर चक्क १२ टक्के जी. एस. टी. कर (GST) करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील ॲडवान्स रुलिंग अथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबत निर्णय दिला आहे. रोजचे … Read more

कृषी सल्ला : महाराष्ट्रात अवकाळीचा धिंगाणा! शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिली अतिशय महत्वाची सूचना; जाणून घ्या

Krushi Salla

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सध्या अवकाळीने धिंगाणा घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याला नको नको करून सोडले आहे. आता १३ एप्रिल पासून १८ एप्रिल पर्यंतदेखील महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची सूचना केली आहे. हॅलो कृषी नियमितपणे हवामान आधारित कृषी सल्लाबाबत माहिती शेतकऱ्यांना देत … Read more

कृषी सल्ला : वादळी वारे, पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी? आजच शेतात करा या गोष्टी..

हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात वादळी वारे व पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. एप्रिल महिण्यात अनेक दिवस असेच हवामन राहील असं हवामान विभागाने सांगितले आहे. वीजांचा गडगडाट, वादळी वारे व पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत आपण आज माहोती जाणुन घेणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि … Read more

कृषी सल्ला : रखरखता सूर्य अन अचानक येणारा वादळी पाऊस..अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी?

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र एकीकडे तापमानात वाढ झालेली असताना दुसरीकडे अचानक येणार वादळी पाऊस सेहतकऱ्यांची डोकेदुखी बनत आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर काही ठिकाणी गारपिटीने शेतीचे मोठे नुकसानही केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देणार … Read more

कृषी सल्ला : वादळी वारे, पाऊस असताना शेतातील पीक व्यवस्थापन कसं करावं? औषध फवारणी, काढणी बाबत महत्वाची माहिती जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 … Read more

राज्यात गारपीट, वादळी पाऊस कायम; शेतातील पिकांची काळजी कशी घ्यावी? कोणत्या औषधाची फवारणी करावी?

Weather Update-3

हॅलो कृषी ऑनलाईन । दि. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दि. 18 मार्च रोजी हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 व 18 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, जालना, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड … Read more

कृषी सल्ला : राज्यात वादळी पावसाची शक्यता असताना शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी काय करावं? तज्ञ काय म्हणतायत पहा..

Krushi salla

हॅलो कृषी ऑनलाईन । पुढील दोन चार दिवस राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश … Read more

error: Content is protected !!