Sorghum Value Added Products: ज्वारीचा ‘हा’ उप-पदार्थ, वाढवेल मूल्यवर्धन व पोषणमूल्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतासारख्या कृषिप्रधान देशात विविध धान्य (Sorghum Value Added Products) पिकवली जातात. मात्र अनेकदा या शेतमालाला अपेक्षित भाव (Market Rate) न मिळाल्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल होतो. अशा वेळी शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते. ज्वारी (Sorghum Millet) या धान्यापासून विविध पौष्टिक उपपदार्थ (Sorghum Sub-Products) तयार करता येतात. सध्या या … Read more

AgriSURE: कृषी स्टार्टअप आणि उद्योजक उपक्रमांसाठी नाबार्डच्या ऍग्रीशुअर’ द्वारे 750 कोटीचा कृषी निधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील (AgriSURE) असलेल्या आव्हानाचा सामना  करण्यासाठी तसेच या क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपले बहुतेक शेतकरी अल्पभूधारक (Small Farmers) आहेत. यासाठी उत्पादकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पद्धतशीर यांत्रिकीकरण विकसित करणे आवश्यक आहे (AgriSURE). कृषी … Read more

Cow Milk Subsidy: गाय दूध उत्पादक शेतकर्‍यांना किमान ‘एवढा’ दर देणाऱ्यांनाच मिळणार अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: गाय दूध अनुदानाबाबत (Cow Milk Subsidy) बुधवारी मंत्रालयात राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांची बैठक झाली. यामध्ये राज्यातील खासगी दूध संघांनी (Milk Union Maharashtra) 30 ऐवजी 28 रुपये 50 पैशांपर्यंत अट शिथिल करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र  गाय दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटर किमान 30 रुपये अनुदान देणाऱ्यांनाच प्रति लिटर पाच रुपये … Read more

National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराद्वारा, तुमच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस! जाणून घ्या सविस्तर माहिती  

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकरी, (National Gopal Ratna Award 2024) दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोकुळ मिशन (National Gokul Mission)अंतर्गत, 2021 पासून राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार (National Gopal Ratna Award 2024) प्रदान करत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या (Ministry of Fisheries, Animal Husbandry … Read more

Crop Insurance: 3 लाखापेक्षा अधिक शेतकरी अजूनही पीक विमा भरपाई पासून वंचित!

हॅलो कृषी ऑनलाईन: पीक विमा (Crop Insurance) घेतलेल्या शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला 72 तासांत कळवल्यानंतर 30 दिवसात भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीक विमा कंपनीने (Crop Insurance Company) विविध कारणे देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 50 टक्के शेतकर्‍यांना भरपाई (Crop Insurance Compensation) नाकारल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. गतवर्षीपासून राज्यातील शेतकर्‍यांना एक रुपयात … Read more

Agri Tourism: ‘कृषी पर्यटन’ व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय? तुम्ही घेऊ शकता ‘या’ योजनांचा लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी (Farmer) आता स्मार्टपणे शेती (Agri Tourism) करायला लागला आहे. शेती (Farming) सोबतच अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी तो विविध शेतीपूरक व्यवसायाकडे (Agribusiness) वळलेला आहे. कृषी पर्यटन हा असाच एक कृषिपूरक परंतु चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय (Agri Tourism) म्हणून उदयास आलेला आहे. शहरातील लोक गावाकडच्या जीवनशैलीची मजा अनुभवता यावी तसेच … Read more

PM Micro Food Processing Scheme: सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करायचाय? जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात अन्नधान्याचे उत्पादन (PM Micro Food Processing Scheme) मोठ्या प्रमाणात होते. यातला बहुतेक शेतमाल किंवा अन्नधान्य यांना कमी भाव मिळतो किंवा खराब होऊन हा माल फेकण्यात जातो. यावर प्रक्रिया उद्योग हा चांगला पर्याय आहे. यामुळे अतिरिक्त मालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकर्‍यांना चांगला नफा मिळू शकतो.    केंद्र शासनाच्या (Central Government) आर्थिक मदतीतून प्रत्येक … Read more

Vadhavan Port: वाढवण बंदर उभारणीतून 12 लाख रोजगार निर्मितीची संधी! जाणून घ्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदर (Vadhavan Port) उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी (Maharashtra) ही अत्यंत महत्त्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे (Vadhavan Port) विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत. जगातील 10 … Read more

Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more

error: Content is protected !!