Unseasonal Rain : ‘या’ राज्यात 50,000 एकरवरील पिकांचे नुकसान; एकरी 10,000 रुपये मिळणार!

Unseasonal Rain In Telangana

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण निवळले आहे. मात्र, शेजारील राज्य असलेल्या तेलंगणामध्ये अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान सुरूच आहे. तेलंगणाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, धान, मका, मिरची आणि आंबा बागांचे एकूण आतापर्यंत एकूण 50,000 एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने वारंगल, कामारेड्डी, निजामाबाद, मेडक, संगारेड्डी, सिरसिला, करीमनगर आणि निर्मल जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे … Read more

Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

Agriculture Irrigation Water Consumption

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही … Read more

Farmers Protest : शेतकरी संघटना 3 राज्यांमध्ये सभा घेणार; फुटीरतावादी वक्तव्याचा खरपूस समाचार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त किसान मोर्चासह देशभरातील शेतकरी संघटनांकडून गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरु करण्यात आले आहे. अशातच आज सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने (ता.19) संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी जगजीत सिंह डल्लेवाल यांनी 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये हरियाणा, उत्तरप्रदेश आणि … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांचा आकडा 10 वर; आणखी तिघांचा मृत्यू!

Farmers Protest 10 Farmer Died

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 35 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन (Farmers Protest) करत आहे. मात्र, आता गेल्या महिनाभरात या शेतकरी आंदोलनादरम्यान 10 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी बिशन सिंह, बलकार सिंह आणि तहल सिंह असे नव्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहे. या तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू हा … Read more

Farmers Protest : नवीन सरकार येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनच दिवसांपूर्वी देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Farmers Protest) जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली असून, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी माध्यमांसमोर येत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत … Read more

Cabinet Decision : सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी सरकारकडून 4 हजार कोटींची घोषणा

Cabinet Decision For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी (Cabinet Decision) अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटीचा फटका सहन केला. त्यातच गेले वर्षभर दोन्ही पिकांना मातीमोल दर मिळत होता. ज्यामुळे राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोषाची भावना होती. शेतकऱ्यांचा हा रोष काहीसा कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा … Read more

Millet Center : बाजरी उत्कृष्टता केंद्र अखेर सोलापूरातच; राज्य सरकारचा निर्णय!

Millet Center In Solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बाजरी उत्कृष्टता केंद्र (Millet Center) स्थापन करण्यावरून खूपच रस्सीखेच सुरु होती. हे केंद्र सोलापूर किंवा बारामती या दोन ठिकाणी सुरु करण्यावरून दोलायमान परिस्थिती होती. मात्र, आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने काही निर्णय घाईघाईत उरकले असून, त्यात अखेर बाजरी उत्कृष्टता केंद्र हे सोलापूर या ठिकाणी उभारण्यास मान्यता … Read more

Farmers Protest : लोकसभा निवडणुकीदरम्यान आंदोलन सुरूच राहणार; संघटनांचे संकल्पपत्र जारी!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आज महिना उलटून गेला आहे. मात्र आता हे शेतकरी आंदोलन कधी थांबणार? किंवा त्यावर नेमका काय तोडगा निघणार? याचा सध्याच्या घडीला काहीही अंदाज लावला जाऊ शकत नाही. अशातच आता शेतकरी आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून एक संकल्पपत्र जारी करण्यात आले आहे. … Read more

MSP Guarantee Act : सत्तेत आल्यास हमीभाव कायदा करू; राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी 5 मोठी आश्वासने!

MSP Guarantee Act For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (MSP Guarantee Act) तारखा 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (आयएनसी) नेते राहुल गांधी ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच मुद्द्यावर मोठे आश्वासन … Read more

Farmers Protest : शेतकऱ्यांची महापंचायत संपन्न; भगतसिंहांच्या शहीद दिनी कार्यक्रमाची तयारी!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 13 फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायदयाच्या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज संयुक्त किसान मोर्चाकडून नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 10 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या महापंचायतीसाठी आलेले शेतकरी जवळपास 2000 बसमधून माघारी परतण्यासाठी निघाले आहे. … Read more

error: Content is protected !!