Farmers Producer Organization : शेतकरी समृद्ध व्हावा, शेतमालाला विदेशात भाव मिळावा – सत्तार

Farmers Producer Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization) अधिक बळकट, सक्षम व्हाव्यात. याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली आहे. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (Farmers Producer Organization) आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

Toxic Free Farming : विषमुक्त शेती, विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – फडणवीस

Toxic Free Farming Are The Need

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोने (Toxic Free Farming) पिकवले. अन्नधान्याच्या उत्पादनातून देशाला समृद्धीकडे नेले. मात्र जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही काळ उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने (Toxic Free Farming) ही काळाची गरज बनली आहे. शेतीतील विज्ञान … Read more

Agriculture Fund : शेतकऱ्यांची थट्टा, 1 लाख कोटींचा निधी कृषी विभागाने परत पाठवला!

Agriculture Fund 1 Lakh Crore Return

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यात दुष्काळ, अवकाळी पाऊस (Agriculture Fund) यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सरकारच्या आडमुठे धोरणामुळे सोयाबीन, कापूस, कांदा यांसह सर्वच पिकांना योग्य दर मिळत नाहीये. त्यामुळे राज्यासह देशातील शेतकरी बेजार झाला आहे. असे असतानाही आता मागील 5 वर्षांमध्ये देशाच्या कृषी विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी जवळपास … Read more

Minimum Support Price : कापसाला 10,767 रुपये, धानाला 3284 रुपये एमएसपीची मागणी? वाचा…

Minimum Support Price Of Cotton And Paddy

हॅलो कृषी ऑनलाईन : धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Minimum Support Price) वाढ करण्याची मागणी पंजाब सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. धानाला पुढील वर्षीपासून 3 हजार 284 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी पंजाब सरकारने एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवता यावा. यासाठी पंजाब सरकारने केंद्राकडे (Minimum Support … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Drought : ‘या’ राज्यातील दुष्काळग्रस्तांना मिळणार 1000 कोटी रुपये!

Drought 1000 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासोबतच शेजारील कर्नाटक राज्य आणि झारखंडमध्येही दुष्काळाची (Drought) स्थिती आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत राज्यातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 475 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम वितरित केली आहे. त्याद्वारे कर्नाटकातील केवळ 20 लाख शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज भरला आहे. त्यामुळे आगामी काळात उर्वरित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची पीक … Read more

Republic Day : महाराष्ट्रातील 10 शेतकरी ‘प्रमुख अतिथी’; प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीहून निमंत्रण!

Republic Day 10 Farmers 'Chief Guest'

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) (26 जानेवारी) हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो. मात्र आता राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, याच प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 10 शेतकऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संचाची प्रभावी उभारणी करत प्रगती साधल्याने, राज्यातील या 10 … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षात 44 हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री

Eknath Shinde 44 Thousand For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या (Eknath Shinde) घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी. यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री … Read more

Drought : दुष्काळग्रस्तांना प्रत्येकी 3500 रुपये; ‘या’ राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना फायदा!

Drought In Jharkhand

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी (Drought) परिस्थिती असून, त्या-त्या राज्यांकडून सध्या शेतकऱ्यांना आपआपल्या पातळीवर मदत दिली जात आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला 3500 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांची पिके ही 33 टक्क्यांपर्यंत खराब झाली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी, असे … Read more

Bamboo Farming : राज्यात 10 हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Bamboo Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या जगाला हवामान बदलाचा मोठा फटका (Bamboo Farming) सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह … Read more

error: Content is protected !!