Success Story : केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक; नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई!
हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहायचे (Success Story) म्हटले तर शेती तोट्यात जाते. कारण बाजारात कधी कोणत्या मालाचे दर पडतील? याची काही शाश्वती नसते. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या आंतरपीक घेत एकाच वेळी एकाहुन अधिक पिकांची लागवड आपल्या शेतात करत आहेत. या बहुविध पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत … Read more