Weather Update : राज्यातील काही भागात पावसाच्या सरी तर काही भागात उष्णता राहणार कायम

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तापमानात बऱ्याच अंशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण (Weather Update) झाले असून सोलापूर , लातूर ,नांदेड या भागात जोरदार पावसाने गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून लाही लाही झालेल्या नागरिकांना दिलासा मिळला. तर वातावरणातही गारवा निर्मण झाला होता. दरम्यान आजही आकाश ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत. तसेच … Read more

उष्णतेपासून दिलासा ! पुण्यासह राज्यातील विविध भागात ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असानी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. काल दिनांक ११ मे रोजी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अद्यापही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवतो आहे. मच्छिलिपटणम आणि आजूबाजूच्या भागात ढगांचे दाट पट्टे दिसत आहेत. तसेच पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, … Read more

‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव…! महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडी मध्ये असानी चक्रीवादळ सक्रिय झाले. ते आता हळूहळू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांवरही होत आहे. आज ताज्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार असानी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र आंध्रप्रदेश किनारपट्टीला या वादळासाठी ‘रेड अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासात हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर … Read more

बंगालच्या खाडीत घोंगावतंय चक्रीवादळ…! मान्सून वर काय होईल परिणाम ? कसे असेल राज्यातील वातावरण ?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या हवामानामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा कहर कायम राहणार असून त्याचवेळी चक्रीवादळामुळे (Asani) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. आजपासून दिल्लीतील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचेही … Read more

भारताला ASANI चक्रीवादळाचा इशारा ! पहा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम

Hurricane

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना आता दुसरीकडे देशातील काही भागाला असानी ASANI चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झाले आहे. आज पहाटे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हे वादळ 730 किलोमीटर पोर्ट ब्लेअर, दक्षिणपूर्व विशाखापट्टणम , पुरीचा काही भाग असे १० … Read more

Monsoon 2022 : कडक उन्हापासून मिळणार दिलासा ! ‘या’ तारखेला होणार भारतात मान्सूनची ‘एंट्री’

Monsoon 2022

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनचे (Monsoon 2022) आगमन भारतात वेळेपूर्वी दाखल होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे मान्सूनमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळणार असताना दुसरीकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. IMD च्या मते, २० मे नंतर मान्सून केरळमध्ये … Read more

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज

heat

हॅलो कृषी ऑनलाइन : सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना अद्यापही उष्णतेपासून सुटका मिळालेली नाहीये. दरम्यान महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय आज मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.आज दिनांक 6 … Read more

HEAT WAVE : आज राज्याच्या ‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात काही दिवसांपासून 45 अंश यांच्यावर तापमान(Heat Wave) पोहोचलं होतं. मात्र आता त्यातून काहीसा दिलासा मिळाला असून आता राज्यातील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेपासून सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच मे … Read more

यंदाचा एप्रिल 122 वर्षातील सर्वात उष्ण महिना; आज राज्यातील ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील लाही लाही करून सोडले आहे. त्यातच एप्रिल २०२२ चा महिना हा मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना राहिला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. १ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद … Read more

राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; विदर्भात उष्णतेची लाट कायम

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो, यंदाच्या वर्षीचा एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्ण महिना राहिला. या महिन्यांमध्ये राज्यातील काही भागातील तापमान हे 46 अंशांपर्यंत पोहोचले. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधील तापमानाने चाळीशी पार केली. दरम्यान आता मे महिन्यात तरी या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल अशी सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा आशा आहेत. १० जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस दरम्यान भारतीय … Read more

error: Content is protected !!