महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar

जालना प्रतिनिधी । मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी … Read more

‘या’ जिल्ह्यात पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain

कोल्हापूर | गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यांना बसला होता. तर, यावर्षी देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आधीच सतर्क राहून मागील वर्षातून धडा घेत खबरदारी घेतली होती. यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी व कोयना धरणातून विसर्ग थांबला होता, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. तर, आता गेल्या … Read more

error: Content is protected !!