Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

पेरणीपूर्वी 1 एकरमध्ये शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
May 20, 2023
in आर्थिक, बातम्या, राजकारण
abdul sattar
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे एका एकरामागे प्रती दहा हजार रुपये विभागीय देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यात सांगितलं. तसेच इतरही मुद्दे मांडले आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, राज्यातील सरकार हे बळीराजाचे सरकार आहे. पालघरमधील मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाच्या शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर असण्याच्या घटनेबाबत संपूर्ण माहिती मिळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे योग्य ती कारवाई करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. तसेच युरियाचा काळाबाजार रोखण्याबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. पालघरमध्ये युरिया खताचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. तर यावर बोलताना, पालघरमध्ये होत असलेला युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग कारवाई आणण्यात येणार असल्याच्या चर्चांवरही सत्तार यांनी सूचक विधान केलं आहे . लोकशाहीच्या राज्यात कुणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असल्यास किंवा विनाकारण बदनामी केल्यास त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो. त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात, असं त्यांनी म्हंटल.

Tags: Abdul SattarFarmersSsowingstate government
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group