Tuesday, May 30, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं भरीव मदत करावी : अजित पवार

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 23, 2022
in बातम्या, राजकारण
Ajit Pawar
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक वारंवार मागणी करताना तसेच भूमिका मांडताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आज पत्रकारांशी बोलताना नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर चांगली भरीव मदत सरकारनं द्यावी गोगलगायमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झालं आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी आधिवेशनादरम्यान सभागृत उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गोगलगायची लक्षवेधी सभागृहात लागली होती. त्याबाबत अनेक सदस्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. अतिवृष्टीनं, सोयाबीन, कापूस याचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणचे रस्ते, पूल वाहून गेले असल्याचे अजित पवार म्हणाले.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पहिली पेरणी, दुसरी पेरणी वाया गेली आहे. या नुकसानीबाबत आम्ही सभागृहात भूमिका मांडली आहे. पण सरकार आज याबाबात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठारणार आहे. सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरिव मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.

Tags: Ajit PawarFarmerPolitics
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023

Weather Update : महाराष्ट्रात उद्यापासून पुढील 10 दिवस महत्वाचे! कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस?

May 21, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group