Thursday, September 28, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? तुम्हालाही मिळू शकतो आर्थिक फायदा; जाणून घ्या नियम अन अटी

Radhika Pawar by Radhika Pawar
April 1, 2023
in आर्थिक, सरकारी योजना
शेतकरी अपघात विमा योजना
WhatsAppFacebookTwitter

शेतकरी अपघात विमा योजना : शेतकरी हा बळीराजा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. शेतात कष्ट करताना येणाऱ्या समस्या नैसर्गिक आपत्तीला त्याला बऱ्याचदा तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्याचा मृत्यू देखील होतो. यामुळे त्याचे कुटुंब निराधार होते. या संकटातून वाचवण्यासाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा’ योजना राबवण्यात येत आहे. शेतकरी विमा योजनेला कोणते शेतकरी पात्र आहेत? यामध्ये कोणकोणते अपघात समाविष्ट होतात? हा विमा कधी दिला जाईल? याबाबत आम्ही या अपडेटमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

Table of Contents

  • हे असतील लाभार्थी
  • असा करा योजनेला Online अर्ज
  • विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

हे असतील लाभार्थी

शेती हा व्यवसाय करत असताना बऱ्याचदा कोणती नैसर्गिक हानी होईल हे सांगता येत नाही. वीजेचा झटका, सर्पदंश, विंचुदंश, अपघात, जनावराने चावल्यावर, इतर कोणत्याही प्रकारचा मृत्यू शेतकऱ्याला आल्यास या अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल. परंतु जर विम्याच्या पूर्वीचे अपंगत्व, मृत्यू, अपघात, अन्य नैसर्गिक मृत्य, रक्तस्त्राव, अंमली पदार्थाचे सेवन करून मृत्यू झाला असेल तर तो शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकत नाही. या योजनेसाठी काही विशिष्ठ अशा कागदपत्रांची नोंद असणे देखील गरजेचं आहे.

असा करा योजनेला Online अर्ज

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतकरी विमा योजनेला अर्ज करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक सर्वात सोपी पद्धत सांगणार आहोत. आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेला घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी Hello Krushi अँपच्या मदतीने सरकारी योजनेला अर्ज करून आर्थिक लाभ मिळवला आहे. तेव्हा आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

Download Hello Krushi Mobile App
  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा.
  • यानंतर अँपवर मोबाईल नंबर, नाव आदी माहिती भरून मोफत रजिस्ट्रेशन करा.
  • आता अँप ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना या विभागात जा.
  • सरकारी योजना विभागावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व शासकीय योजनांची यादी दिसेल. यामध्ये शेतकरी विमा योजना निवडा.
  • आता इथे तुम्हाला योजनेबाबतची सविस्तर माहिती वाचता येईल. याखाली Apply Now असे बटन आहे. त्यावर क्लिक करून अधिक माहिती भर.

विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विमा मिळवण्यासाठी ७/१२ वरील १० ते ७५ वयोगटातील महाराष्ट्रातील महिला आणि पुरुषांना ही योजना लागू झाली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विम्या हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करते.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी विहित नमुना दाव्यासाठी अर्ज करावा लागेल. अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव, फेरफार नमुना, शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना,वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत.

तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र तालुका करू अधिकाऱ्याकडे जमा करावा. ही कागदपत्रे जमा केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास सोयीचे जाईल.

Download Hello Krushi Mobile App

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

या योजने अंतर्गत शेतकऱ्याचा एक डोळा निकामी झाल्यास, एक अवयव निकामी झाल्यास किंवा दोन डोळे निकामी झाल्यास, दोन अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई ही १ लाख रुपयांपर्यंत दिली जाते. १ डोळा किंवा १ अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या वरसाने भरपाईसाठी दावा करणे गरजेचे आहे.

Tags: Government SchemePik Vima yojanaशेतकरी अपघात विमा योजना
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group