शेतकऱ्यांनो सावधान ! अजूनही जादा दराने खत विक्री होत असल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार
हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र पूर्वीच्या जादा दरात खत विक्री होत असल्यास शेतकरी राजा … Read more