कृषी सल्ला : राज्यात 5 मे पर्यंत पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसं करावं? नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ काम करा

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार औरंगाबाद जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग … Read more

कृषी सल्ला : महाराष्ट्रात अवकाळीचा धिंगाणा! शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिली अतिशय महत्वाची सूचना; जाणून घ्या

Krushi Salla

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सध्या अवकाळीने धिंगाणा घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याला नको नको करून सोडले आहे. आता १३ एप्रिल पासून १८ एप्रिल पर्यंतदेखील महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची सूचना केली आहे. हॅलो कृषी नियमितपणे हवामान आधारित कृषी सल्लाबाबत माहिती शेतकऱ्यांना देत … Read more

कृषी सल्ला : रखरखता सूर्य अन अचानक येणारा वादळी पाऊस..अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी?

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र एकीकडे तापमानात वाढ झालेली असताना दुसरीकडे अचानक येणार वादळी पाऊस सेहतकऱ्यांची डोकेदुखी बनत आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर काही ठिकाणी गारपिटीने शेतीचे मोठे नुकसानही केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देणार … Read more

कृषी सल्ला : तापमानात वाढ होत असताना पीक व्यवस्थापन कसं करावं? फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर आजच करा ‘या’ गोष्टी

हॅलो कृषी ऑनलाईन । साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ होताना दिसून येते. हवामानात होणारा हा बदल पिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तापमानात वाढ होत असताना व्यवस्थित पीक व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर शेतकऱ्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही आज तुम्हाला सविस्तर कृषी सल्ला देणार आहोत. योग्य वेळी योग्य ती … Read more

कृषी सल्ला : या आठवड्यात फळबाग, भाजीपाला, फुलशेती यांची कशी काळजी घ्यावी? थंडीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ करा

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात थंडीचे प्रमाणात अधिक आहे. अशामध्ये वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांवर, बागांवर कीडरोगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण वेळीच योग्य ती खबरदारी घेतली तर आपल्याला शेतीमधील नुकसान टाळता येऊ शकते. आज आपण फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तुती रेशीम उद्योग यांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत तज्ञांकडून माहिती जाणून घेणार … Read more

कृषी सल्ला : पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल; शेतात ‘या’ गोष्टी आजच करा अन्यथा होईल नुकसान

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक … Read more

कृषी सल्ला : केळी, द्राक्ष अशा फळबागांचे हिवाळ्यात कसं नियोजन करावं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो हॅलो कृषी नेहमीच शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देत असते. राज्यातील कृषी तज्ञांकडून योग्य वेळी योग्य कृषी सल्ला देण्यात येतो. अनेक शेतकरी हॅलो कृषी डॉट कॉम ला भेट देऊन आपली प्रगती करत आहेत. सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरु आहे. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे पिकांबरोबरच फळबागांवरही मोठा परिणाम पडत असतो. थंडीच्या … Read more

पिकांचे करा संरक्षण ; जाणून घ्या सद्यस्थितीतील हवामान आधारित कृषी सल्ला

fruits

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 17 मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम … Read more

सद्यस्थितीत डाळींब बागेची तसेच इतर पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 13 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि … Read more

भेंडी पिकावरील मावा व्यवस्थापन कसे करायचे ? यासह जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Ladyfinger

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 10 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली तर दिनांक 11 मे रोजी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील 2 ते 3 दिवस मराठवाडयात … Read more

error: Content is protected !!