Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे. सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra) सलोखा योजनेचे अटी व … Read more

Land Buying and Selling: 5 गुंठे जमिनीची करता येणार खरेदी विक्री; घ्यावी लागेल जिल्हाधिकाऱ्याची मंजूरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने (Land Buying And Selling) नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत आता एक ते पाच गुंठ्यांच्या जमिनीची खरेदी-विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येईल. यापूर्वी, बागायती क्षेत्रासाठी किमान 10 गुंठे आणि जिरायती क्षेत्रासाठी किमान 20 गुंठे जमिनीची थेट खरेदी-विक्री करता येत होती. अनेकदा शेतरस्ता, घरकुल बांधकाम किंवा विहिरीसाठी एक ते पाच … Read more

error: Content is protected !!