PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 15 लाख रुपये जमा होणार! काय आहे सरकारी योजना जाणून घ्या

PM Kisan FPO Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला सधन करण्याच्या उद्देशाने भारत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 15 लाख रुपये जमा करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. सध्या देशातील बहुतेक शेतकरी या योजनांचा लाभ घेऊन त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. PM किसान FPO योजनेच्या अंतर्गत सरकार शेती व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना … Read more

PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या नवीन नियम

PM Kisan

PM Kisan Sanman Nidhi : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारताचा पारंपरिक व्यवसाय आहे हे लहानपणापासून शाळेत शिकवलं आहे. याच शेतकऱ्यांनी कोरोना (Covid 19) च्या काळात देशालाच नाही तर अवघ्या जगाला सावरलं आहे. तेव्हापासून केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांचं कौतुक करत आहे. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी सशक्त व्हावा या उद्देशाने ‘पीएम किसान सन्मान निधी’ … Read more

कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लाऊन बसला असताना सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहिला जातोय का ? असा सवाल निर्मण होता असून … Read more

‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय … Read more

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत: नाना पटोले

nana Patole

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदे फडणवीस सरकावर शेतकऱ्यांच्या अनके मुद्यांवरून विरोधक टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात … Read more

भाजप सरकारच्या काळात बिलासंदर्भात चुकीच्या पद्धतीने यंत्रणा राबविल्याने वीजबिलाचा फुगवटा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांना उन्हाळा असल्यामुळे थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याची कटू कारवाई करू नये याकरिता अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलने केली होती. शिवाय विरोधी पक्षाकडून विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तूर्तास शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित केले जाणार नसल्याची घोषणा केली. … Read more

राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. तसंच, अण्णा हजारे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली होती. याचा मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. राज्याचे सहकार मंत्री … Read more

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ सरकारमुळेच , कृषिपंप वीजकापणीवरून राज्य विधिमंडळात उठला आवाज

Devendra Fadnavis

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे उन्हाळयात पाण्याविना शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. याच प्रश्नावरून शेतकरी संघटनांनी राज्यभरात आंदोलन सुरु केलं असून अद्यापपर्यंत सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आता याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटू लागले आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय सुरज … Read more

भारतात नवी ‘हरित क्रांती’ घडवण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करा : अमित शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खतांचा वापर जमीन, पाणी आणि मानवी आरोग्याच्या गुणवत्तेवर हानी करत आहे याकडे लक्ष वेधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारून भारतात “नवीन हरित क्रांती” घडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांचा असा दावा आहे की रासायनिक खतांच्या गैरवापरामुळे शेतजमीन नापीक होत आहे आणि मातीची गुणवत्ता पुनर्संचयित करण्यासाठी, कृषी … Read more

देशातल्या साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय ; तब्बल नऊ हजार कोटींचा प्राप्तिकर माफ

हॅलो कृषी ऑनलाईन :देशातल्या साखर कारखानदारांसाठी केंद्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उसाला एफआरपी किंवा एमएसपी पेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केला जाणारा आयकर केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातल्या साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या निर्णयानुसार एफआरपीपेक्षा जादा दरावरील आकारणी हा व्यावसायिक खर्च म्हणून गृहीत धरला जाणार … Read more

error: Content is protected !!