महापुरामुळे बाधित पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, राजू शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी अतिवृष्टी, महापूर यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळं शेतकरी पुरता कोलमडतो. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असते. म्हणून सरकारने तातडीने महापूरबाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले … Read more

(kharif 2022) : कृषी विभागाची पूर्व तयारी समाधानकारक, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या २७ तारखेपर्यंत मान्सून(Monsoon) केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. लवकरच तो महाराष्ट्रातही येण्याचा अन्दाज आहे. तत्पूर्वी राज्यातील बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतो आहे. आगामी खारीप हंगामासाठी राज्याचा कृषी विभागात तयार झाला आहे. शिवाय राज्यातील शेतकरी देखील आगामी खरिपाच्या(kharif 2022) तयारीला लागले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री … Read more

अतिरिक्त ऊस प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश ; प्रति टन 200 रुपयांचे अनुदानही

CM Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिना मध्यावर आला तरीही राज्यातल्या अनेक भागात अद्यापही उसाची तोड झाली नाही. अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. मात्र अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता संपूर्ण ऊस गाळप होईपर्यन्त साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा ! अतिरिक्त ऊस गाळपासाठी मिळणार वाहतूक व साखर घट उतारा अनुदान

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी ऊस हंगाम चांगलाच लांबला. राज्यात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. एवढेच नाही तर मराठवाड्यात देखील उसाचे यशस्वी उत्पादन घेतले गेले. मात्र उत्पादन जास्त झाल्याने अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार कडून दिलासा मिळाला आहे. ऊस … Read more

कुंपणच राखणार शेत…! वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कडून 50 कोटींची तरतूद

Solar Compound

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , राज्यातल्या अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीची मोठी नास धूस होते. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागतोआहे. त्यातही अशा घटनांच्या मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची हीच समस्याच लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबवण्याचा निर्णय दि. २८ … Read more

error: Content is protected !!