कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत, इतर पिकांकडे वळण्याचा विचार
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न संपत नाहीये . पावसामुळे आधी कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यानंतर हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. दुसरीकडे कापसाच्या दरात थोडीफार सुधारणा होताना दिसत असतानाच पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील खान्देशात सुमारे दोन लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र रिकामे झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा … Read more