सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस ; शेतकरी त्रस्त

Bison

हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी कसाबसा पिकांना जगवतो आहे. त्यात आणखी अडचणीत भर म्हणून की काय वन्य प्राण्यांनी केलेल्या नासधुसीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. याचाही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत … Read more

गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना NDRF निकषांच्या तिप्पट मदत द्या: धनंजय मुंडे

Dhananjay Munde

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी सोयाबीन पिकाचे गोगलगायींचा प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. ह्याच मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर धनंजय मुंडे यांनी लक्ष्यवेधीवर बोलताना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले … Read more

error: Content is protected !!