राज्यात कापूस ,सोयाबीनसह तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष कृती योजना राबवणार

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम तोंडावर आला आहे. राज्यातील कृषी विभाग देखील खरिपाच्या तयारीला लागला आहे. आगामी खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे यांची पुरेपूर उपलब्धता व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. खरीप हंगाम 2022 बियाणे पुरवठा आणि … Read more

खरीप 2022 : बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्या ; कृषी मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Dadaji Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आता आगामी खरिपाची शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. कारण रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय चांगले बियाणे देखील उपलब्ध व्हावेत याकरिता शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. कृषी विभाग देखील आगामी खरिपाच्या जोडणीमध्ये व्यस्त आहे. आज औरंगाबाद कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम खरीप हंगाम २०२२ पुर्व नियोजनाबाबत जालना येथील जिल्हा नियोजन … Read more

पर्यावरणातील बदलाच्यादृष्टीने विद्यापीठाने नवीन पीक पध्दतीचे संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा : कृषी मंत्री दादाजी भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यत विक्रीकरीता उपलब्ध करुन दिल्यास त्या शेतीमालास चांगला भाव मिळून शेतकरी आर्थिक संपन्न होईल. तरी शहरात व विद्यापीठाजवळ ज्या ठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे थेट विक्री करण्यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाने जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच मागील काही वर्षापासून पर्यावरणाच्या वेगवेगळे बदल झाले … Read more

सोयाबीनच्या बोगस बियाण्यावर जालीम उपाय, कृषिमंत्र्यांनी दिला ‘हे’ बियाणे वापरण्याचा सल्ला

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याबाबत महत्त्वाचा आवाहन केला आहे. बोगस बियाणे मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणं वापरावं असं आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे. … Read more

error: Content is protected !!