Crop Damage Compensation: नैसर्गिक आपत्तिसाठी शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान भरपाई मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा नैसर्गिक (Crop Damage Compensation) आपत्तिमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेला आहे. पूर्वी ही मदत 2 हेक्टर पर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी (Farmers) हा समाधानकारक निर्णय (Crop Damage Compensation) असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे (Natural … Read more

error: Content is protected !!