पापरिका मिरचीची करार पद्धतीने शेती; प्रति क्विंटल 27 ते 30 हजार भाव मिळतोय

paprika pepper

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हल्ली शेतकरी पारंपरिक शेतीहून अधिक आधुनिक पद्धतीची शेती करत आहे. याचसह आता काही शेतकऱ्यांनी करार पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. करार पद्धतीची शेती ही उत्पादनाच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यामुळे करार पद्धतीची शेती परवडते. हिंगणगाव जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन … Read more

काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, … Read more

सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

letter

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. काय आहे पत्रात ? … Read more

हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत … Read more

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार

Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यातही हळदीचे सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात घेतले जाते. हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आता बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जरी झाला असून या संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात … Read more

मुख्यमंत्री साहेब आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? शेतकऱ्याने रक्ताने लिहिले पत्र, मागितली भरपाई

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत 15 सप्टेंबरपासून मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे असे अनेक जिल्हे आणि असे अनेक तालुके आहेत, ज्यांना पंचनामा करण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची निराशा … Read more

‘या’ बाजारसमितीत मालाच्या दर्जावरून मिळणार भाव ….

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरंतर शेतीमालचे भाव हे शेतमाच्या प्रत आणि आवक यावर अवलंबून असतात. बाजारात शेतीमालची आवक जास्त किंवा कमी झाली तर त्यावर दर घसरणे किंवा वाढण्याचे गणित अवलंबून असते. हिंगोलीत मात्र हळदीच्या बाबतीत चांगला दर्जा असलेल्या हळदीला चांगली किंमत मिळत आहे. हिंगोलीत हळदीचे सौदे मोठ्या प्रमाणात केले जातात. आसपासच्या भागातून मोठ्या … Read more

15 तारखेपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन विक्री नोंदणी, ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर 25 लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कडून मुगासाठी 33 हजार टन तर उडीद साठी 38 हजार टन खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आली आहे. … Read more

हिंगोलीच्या केळींना थेट इराण, इराक मधून मागणी

Banana Keli

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात पिकवल्या जाणाऱ्या अनेक अन्नधान्य तसेच फळांना परदेशातून मागणी होत असते. हिंगोली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या केळांना थेट इराण इराक मधून मागणी आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी शेतात केळीची लागवड करतात. हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथे राहणाऱ्या सुधाकर नादरे या शेतकऱ्याने पिकवलेली … Read more

इस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणार : जयंत पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चालू वर्षी जिल्ह्यासाठी २४ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कयाधू खोऱ्यातील शिल्लक पाण्याचे नियोजन करून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यात येतील. इस्राईलच्या धर्तीवर नियोजन करून सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा … Read more

error: Content is protected !!