पापरिका मिरचीची करार पद्धतीने शेती; प्रति क्विंटल 27 ते 30 हजार भाव मिळतोय
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हल्ली शेतकरी पारंपरिक शेतीहून अधिक आधुनिक पद्धतीची शेती करत आहे. याचसह आता काही शेतकऱ्यांनी करार पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. करार पद्धतीची शेती ही उत्पादनाच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यामुळे करार पद्धतीची शेती परवडते. हिंगणगाव जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन … Read more