Success Story : मिरची पिकातून महिलेने कमावले 25 लाख; विक्रमी 200 क्विंटल उत्पादन!

Success Story Woman Earns 25 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : झणझणीत मिरचीचा ठेचा महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीची (Success Story) ओळख आहे. राज्यात खानदेश पट्ट्यात विशेष करून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मात्र, अशातच आता एका शेतकरी महिलेने याच झणझणीत मिरचीच्या लागवडीतून केवळ काही महिन्यामध्ये 25 लाखांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या मिरची पिकाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेणखताचा … Read more

Unseasonal Rain : 4 वर्षांनंतर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; वाचा जीआर!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : जून 2019 मध्ये जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठीच्या एकूण 3 कोटी 25 लाख 42 हजार इतका निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संबंधित शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला … Read more

जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी – कृषिमंत्री मुंडे

Dhananjay Munde

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री … Read more

Cotton : शेतकऱ्याने 2 एकर कपाशीवर फिरवले रोटाव्हेटर, दुबार पेरणी नंतरही पिके बहरत नसल्याने शेतकरी चिंतेत

Cotton Jalgaon News

जळगाव (Cotton) : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी शेतातील पिकांची उंची खुंटली आहे. तर दुबार पेरणी नंतरही पिकांची आवश्यक वाढ होत नसल्याने चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, अशाच हताश झालेल्या शेतकऱ्याने २ एकर कपाशीवर रोटाव्हेटर फिरवले आहे. कजगाव (ता. भडगाव) येथील … Read more

Banana Farming : केळीच्या दरात घसरण, उत्पादन खर्च निघणे मुश्किल; शेतकरी आर्थिक संकटात

Jalgaon News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे केळीच्या दरात घट होताना दिसतेय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. स्वतःचा उत्पादन खर्च देखील काढता येत नसल्याचं पहायला मिळतंय. हिंगोली जिल्ह्यातील केळी ही चवीला गोड आणि मोठी असल्याने उत्पादन घेतलेल्या केळीला अधिक मागणी आहे. मात्र आता केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला … Read more

Accident News : टोमॅटोने गच्च भरलेला ट्रक महामार्गावर झाला पलटी; त्यानंतर…

Accident News

धुळे । टोमॅटोने गच्च भरलेला एक ट्रक महामार्गावर पलटी होऊन मोठा अपघात (Accident News) झाला आहे. नाशिकहून जळगावकडे जाताना धुळे शहराच्याजवळ सदर अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक पलटल्यानंतर रस्त्यावर लाल टोमॅटो पसरून लाल चिख्खल झाला होता. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे … Read more

Weather Update : राज्यात सर्वाधिक थंडी कुठे आहे? तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळत आहे. गारठा वाढल्याने शेतकऱ्यांनीही संपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गहू, हरभरा, पपई अशा पिकांवर जास्त थंडीमुळे रोग पसरण्याची भीती असते. तेव्हा वेळीच योग्य ती औषध फवारणी केली तर शेतीमधील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आज राज्यात कोणत्या जिल्यात काय तापमान … Read more

error: Content is protected !!