Get Good Quality Guava: गुणवत्तापूर्ण पेरुचे उत्पादन मिळवण्यासाठी, पंजाबमधील शेतकरी करतात हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पेरू (Get Good Quality Guava) हे पंजाबमधील मोसंबीनंतरचे दुसरे महत्त्वाचे फळपिक आहे. हे फळपिक क्षारयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीतही चांगले येते. पंजाब (Punjab) राज्यातील एकूण फळ उत्पादनात 12.8% वाटा पेरुचा आहे. शिवाय इतर फळपिकांच्या तुलनेत या फळपिकाच्या लागवडीचा खर्च (Production Cost) सुद्धा कमी आहे. पंजाबमध्ये पेरुची प्रामुख्याने दोन पिके घेतात: पावसाळी (Kharif) पीक … Read more

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा, 50 हजार रुपये बक्षीस जिंकण्याची संधी

खरीप हंगाम पिक स्पर्धा

बुलडाणा : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते … Read more

Agriculture Technology : पेरणी करताना ‘या’ यंत्राचा वापर कराल तर होईल जादू! उगवण चांगली अन उत्पन्नात वाढ होऊन खर्चही होईल कमी

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. खरिपात शेतकरी बाजरी, मका, खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर आदी पिके घेत असतो. पूर्वी शेतकरी बैलाच्या साह्याने मशागत करून जमिनीवर हाताने बियाणे फेकायचे. त्यानंतर ते पुन्हा मातीत मिसळले जायचे. त्यामुळे पिकांची उगवण काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट होते. हाताने फेकलेले बियाणे … Read more

Soyabean : खरीपात सोयाबीन लागवडीचे नियोजन कसे करावे? कोणती जात अधिक उत्पन्न मिळवून देईल?

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean) । राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अनेक जिल्ह्यांत मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पेरणी सुरु आहे. येत्या १५ जुलै पर्यंत बऱ्यापैकी पेरणी झालेली असेल असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. आज आपण सोयाबीन लागवडीचे नियोजन कसे करावे याबाबत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. लागवडीचे … Read more

मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

Weed Control

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. कांद्याची लागवड : साधारणात: बियाणे … Read more

Kharif २०२२ : खतांची नवीन किंमत यादी जाहीर, वाचा संपूर्ण बातमी

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : महागाईने देशभरातील जनतेच्या खिशावर वाईट परिणाम केला असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. नुकतेच सरकारने अनुदानाच्या रकमेत देखील वाढ केली आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत दिलासा दिला आहे. IFFCO वाढवणार नाही खताच्या किंमती आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्‍च्‍या मालच्‍या किमतीत सातत्याने वाढ … Read more

जाणून घ्या खरीप ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या भारतामध्ये ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. भारतामध्ये ज्वारीच्या संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधून 9 केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात … Read more

राज्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण : कृषिमंत्री दादाजी भुसे

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे . अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीक पेरणी व पीक वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता … Read more

कृषी विभागामुळेच बियाणे टंचाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्याला कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका ऑनलाईन खरीप परिषदेमध्ये ते शुक्रवारी बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी … Read more

खरीप हंगामात प्रमुख पिके आणि त्यावरील रोग प्रतिबंधाबाबत ‘या’ आहेत महत्वाच्या गोष्टी

Soyabean Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहे. यातच देशातील अनेक भागात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हळू हळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा उतपादन चांगले येण्याची आशा … Read more

error: Content is protected !!