कृषी सल्ला : वादळी वारे, पाऊस सुरु असताना शेतकर्यांनी काय काळजी घ्यावी? आजच शेतात करा या गोष्टी..
हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात वादळी वारे व पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. एप्रिल महिण्यात अनेक दिवस असेच हवामन राहील असं हवामान विभागाने सांगितले आहे. वीजांचा गडगडाट, वादळी वारे व पाऊस सुरु असताना शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत आपण आज माहोती जाणुन घेणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि … Read more