Rabi Onion Sowing: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात रब्बी कांद्याच्या पेरणीत 10-15% घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस, कमी जलसाठ्याची पातळी आणि निर्यातीवरील निर्बंध यामुळे रब्बी कांद्याची पेरणी (Rabi Onion Sowing) 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. रब्बी कांद्याची पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत. तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड (Rabi Onion Sowing) क्षेत्रात एकरी 10-15 टक्के घट होण्याची शक्यता उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त … Read more

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त इतकी टक्के झाली रब्बी पिकांची पेरणी; उत्पादन घटण्याची शक्यता

Rabi Crops Sowing

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त 28% रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. राज्यात यंदा पावसाची सरासरी कमी असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच काय तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. रब्बी पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची … Read more

Kanda Bajar Bhav: सोलापूर बाजारसमितीत किती मिळतोय कांद्याला भाव ? जाणून घ्या

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी (Kanda Bajar Bhav) उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 3500 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज (Kanda Bajar Bhav) या बाजार समितीमध्ये 21,845 क्विंटल लाल कांद्याची आवक … Read more

हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत … Read more

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबई, सिंधुदुर्गात अलर्ट

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

error: Content is protected !!