Sharad Pawar : शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला अजिबातही कळवळा नाही – शरद पवार
हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात (Sharad Pawar) सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारला अजिबातही आस्था किंवा कळवळा राहिलेला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. … Read more