Orange Farming : नागपुरी संत्र्याच्या नवीन जातीसाठी संशोधन प्रकल्प; 9 कोटींची तरतूद!

Orange Farming Project 9 Crores

हॅलो कृषी ऑनलाईन : नागपुरी संत्र्याची चव (Orange Farming) आणि रंगसंगती वाढवणारी नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात निवडक पद्धतीने नवीन संत्र्याच्या वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून निवडक 750 वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याच्या … Read more

Orange Export: बांगलादेशने वाढविलेल्या आयात शुल्काने, नागपूरी संत्र्याची निर्यात रोडवली!

हॅलो कृषी ऑनलाईन: बांगलादेशच्या एका निर्णयाने नागपूरी (Orange Export) संत्र्याची निर्यात कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) आघातानंतर आता हे नवीन संकट संत्रा उत्पादक शेतकर्‍यांसमोर (Orange Growing Farmers) उभे राहिले आहे. बांग्लादेश सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे संत्र्याची निर्यात (Orange Export) घटली … Read more

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याची आवक वाढली; शेतकऱ्यांचे मात्र नुकसान

orange

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून संत्र्यांची आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्र्यांना ग्राहक अधिक पसंती देत ​​आहेत.त्यामुळे आवक वाढली आहे. दरम्यान, अचानक आवक वाढल्याने संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ग्राहक नागपुरी गोड संत्र्यांची मागणी करतात. दररोज सुमारे 40 संत्र्याचे ट्रक बाजारात दाखल होत आहेत. ज्यामध्ये 60 टक्के आवक नागपुरातून … Read more

संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका

Orange

हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान … Read more

शेतकरी मित्रांनो ! संत्रा फळगळीची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे ; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आलीकडच्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळगळीचा मोठा सामना करावा लागतो आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही शेतकऱ्यांनी संत्रा फळगळीच्या कारणामुळे संपूर्ण संत्रा बागच काढून टाकल्याच्या घटना समोर आल्या होत्या. संत्रा फळगळीची नेमकी करणे कोणती ? संत्रा फळबाग मध्ये नैसर्गिक परिस्थिती,पाण्याचीतसेच मूलद्रव्यांचे असलेली कमतरता,संजीवकांचा अभावतसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे … Read more

जाणून घ्या संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे खालील प्रमाणे विशद करता येतील. (१) बऱ्याच च् संत्रा बागेत कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळत येतात. त्यामुळे फांद्यावरील पानेपिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास ती … Read more

फळबागायतदारांना आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातीकडे लक्ष द्या : नितीन गडकरी

Nitin Gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात फळबागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यामध्ये अनेक घटक जबाबदार आहेत. फळबागांचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात असल्याने फळांच्या दर्जाकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर ज्या फळांची निर्यात अधिक प्रमाणात होते त्याचीच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता रोपवाटिका व्यवस्थापन … Read more

error: Content is protected !!