Red Chilli : तेलंगणात लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेना!

Red Chilli Prices Falls In Telangana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लाल मिरची (Red Chilli) उत्पादनाला मिचाँग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. मात्र असे असतानाही आंध्रप्रदेशसह प्रमुख मिरची उत्पादक राज्य असलेल्या तेलंगणामध्ये लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाल्याचे तेलंगणातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव त्यात मिचाँगचा फटका आणि आता दरात … Read more

Red Chilli : आंध्रप्रदेशातील लाल मिरची पिकास मिचॉन्ग चक्रीवादळाचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Red Chilli) तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने मुसळधार पावसासह 90 ते 100 किमी प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंध्रप्रदेशातील लाल मिरचीच्या (Red Chilli) उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आंध्रप्रदेशातील एकूण लाल मिरचीच्या उत्पादनापैकी जवळपास 20 टक्के मिरचीच्या पिकाचे नुकसान … Read more

Jambhul : जांभूळ फळास भौगोलिक मानांकन; शेतकऱ्यांच्या मागणीला यश

हॅलो कृषी ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभूळ (Jambhul) या फळाला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या बौद्धिक संपदा विभागाकडून (Jambhul) ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्स’ जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या विशेष स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील जांभळांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार … Read more

पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी

Red Chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे. नंदूरबार … Read more

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचा ठसका; ‘या’ कारणामुळे उत्पादन घटले,दर वाढले

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी पाऊस तर कधी कडक ऊन सतत बदलत राहणाऱ्या हवामानाचा सर्वाधिक फाटका हा शेती उद्योगाला होत आहे. मिरची चे मुख्य ठिकाण नंदुरबार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झाले आहे. हंगामातील मिरचीला आवक झाली असल्याने दिवसाकाठी येथे ३ हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे तर लाल मिरचीला दोन हजार ते अडीच … Read more

error: Content is protected !!