Jambhul : जांभूळ फळास भौगोलिक मानांकन; शेतकऱ्यांच्या मागणीला यश

हॅलो कृषी ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभूळ (Jambhul) या फळाला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या बौद्धिक संपदा विभागाकडून (Jambhul) ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्स’ जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या विशेष स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील जांभळांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार … Read more

Red Chillies : नंदुरबारचा ‘लाल मिरची’ बाजार फुलला; 6500 रुपयांपर्यंत मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्हाची लाल मिरचीच्या (Red Chillies) उत्पादनासाठी देशात विशेष ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील लाल मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असून, या ठिकाणी सध्या दररोज जवळपास 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची (Red Chillies) आवक होत आहे. आवक असूनही दर कायम असल्याचे चित्र बाजार समितीत दिसून येत आहे. … Read more

नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

cotton crop

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला भाव पाहता यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी देखील कापसावरील रोगराईचे संकट शेतऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार असे दिसते आहे. राज्यत कापसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगाव, … Read more

केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव्हेटर

banana crop

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळाला आहे. शिवाय सणासुदीमुळे केळीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. असे असताना एका शेतकऱ्याला आपल्या तब्बल ५ एकर केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की आली आहे. होय…! नंदुरबार जिल्ह्यतील शहादा तालुक्यात केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर कष्टाने जोपासलेल्या केळीच्या बागा नष्ट करण्याची … Read more

राज्यात नंदुरबारमध्ये सर्वात कमी पाऊस , ‘ही’ पिके घेण्याचा हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सर्वात कमी नोंद झाली आहे. यावर्षी राज्यात नंदुरबार येथे सर्वात कमी पाऊस झालाय. 15 जिल्ह्यात मुसळधार आणि १६ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात यावेळेस पावसाने हुलकावणी दिल्याने फक्त … Read more

पावसाअभावी पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता

papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र आता पावसाने चांगलीच दडी दिल्यामुळे फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांवर देखील मोठे संकट उभे ठाकले आहे. नंदुरबार च्या एका शेतकऱ्यांना सहा एकर वरील पपईच्या बागेवर कोइता चालवला आहे. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करिता संपूर्ण जून … Read more

error: Content is protected !!