Onion Export Ban : कांदा शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; नाशिकच्या आंदोलनात उपस्थित राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय लागू केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समित्या बेमुदत बंद ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही संतापाचे वातावरण असून, ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व … Read more

अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

parbhani : While giving a statement to the Collector

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, … Read more

शरद पवार कृषीमंत्री असताना एका कॉलवर कांदा निर्यात खुली व्हायची, आता आपल्याला कोणी वाली नाही : अजित पवार

ajit pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : शरद पवार ज्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी एक कॉल केली की लगेच कांदा निर्यात खुली व्हायची. आता मात्र, आपल्याला कोणी वाली नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत, आपण खाणार काय? असा खडा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार हे दौंड तालुक्यातील पारगावमध्ये … Read more

उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार … Read more

‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय … Read more

उशिरा का होईना शहाणपण आलं…! ; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून पवारांचा मोदी सरकारला टोला

हॅलो कृषी ऑनलाईन : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे.  तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. संपूर्ण देशभरात याचा विषयावर चर्चा सुरु असून राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी … Read more

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कडून शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान

हॅलो कृषी ऑनलाईन : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार यांना गौरवण्यात आहे. याबाबतची माहिती शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. https://www.facebook.com/238463949663921/posts/1883353561841610/ राहुरी … Read more

बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची खा. अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी खा. ड़ॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आला आहे. बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून … Read more

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार, तिन्ही पक्षांची हिच भूमिका: नवाब मलिक

navab malik

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ७ महिन्यांनपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्यात नवा कृषी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत व्यक्त केले आहे. केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. … Read more

बार, हॉटेल मालकांची दखल घेतली त्या प्रमाणे सामान्य शेतकऱ्यांची घ्या ! रक्षा खडसे यांचं शरद पवारांना पत्र

sharad pawar & raksha khadase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे शेतकरीवर्ग पुरता वैतागला. अशा स्थितीत संकटात सापडलेला शेतकरी तसेच राज्याच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केली आहे. ‘ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार … Read more

error: Content is protected !!