Orange Farming : संत्री उत्पादकांच्या अडचणी कमी होणार; झालाय मोठा निर्णय!

Orange Farming Producers Difficultie

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारभावात (Orange Farming) अनिश्चितता आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुविधा नसल्याने, सध्या राज्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. मात्र, आता संत्रा उत्पादकांच्या या अडचणी कमी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच संत्रा … Read more

बांगलादेशने संत्र्यावर आयात शुल्क वाढवले; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

orange

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी पावसात पिकांचे नुकसान होते तर कधी मालाला योग्य भाव मिळत नाही. नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. खरे तर बांगलादेशने भारतीय संत्र्यावरील आयात शुल्क वाढवले ​​आहे. त्यामुळे बांगलादेशातील वैदर्बी संत्र्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने किमतीत मोठी घट झाली आहे.तसेच छोट्या संत्र्याला खरेदीदार … Read more

संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका

Orange

हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान … Read more

निसर्गाच्या लहरीपणाचा संत्रा बागांना मोठा फटका

sweet lime

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप पिकांना अतिवृष्टीमुळे तर रब्बी ला अवकाळी पाऊस आणि थंडी यांचा मोठा फटका बसला आहे. खरीप पीक हातातून गेली रब्बीतही नुकसान झाले आहे. सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये केळी, संत्रा फळबागांना ही तडाखा बसलाय. वातावरण बदल्यामुळे संत्रा बागांमध्ये फळांची गळती अवेळी पिवळे होण्याची समस्या समोर आली आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी … Read more

शेतकरी मित्रांनो ! संत्रा फळगळीची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे ; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आलीकडच्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळगळीचा मोठा सामना करावा लागतो आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही शेतकऱ्यांनी संत्रा फळगळीच्या कारणामुळे संपूर्ण संत्रा बागच काढून टाकल्याच्या घटना समोर आल्या होत्या. संत्रा फळगळीची नेमकी करणे कोणती ? संत्रा फळबाग मध्ये नैसर्गिक परिस्थिती,पाण्याचीतसेच मूलद्रव्यांचे असलेली कमतरता,संजीवकांचा अभावतसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे … Read more

संत्र्याच्या फळगळीवरील उपाययायोजनेसाठी राज्यस्तरीय संशोधन समिती : राज्यमंत्री बच्चू कडू

हॅलो कृषी ऑनलाईन : संत्र्याची फळगळ नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने अख्खी संत्रा बाग उखडून काढल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी संवाद साधला त्यानंतर या प्रश्नावर राज्यस्तरीय समितीची गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील संत्रा उत्पादकांचा प्रश्न अतिशय गंभीर असून जनप्रतिनिघींनीयाकडे दुर्लक्ष केले आहे. संत्रा उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे प्रश्न घेऊन वंचीत बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेत आहे. यासाठी नोव्हेंबर मध्ये संत्रा परिषद आयोजित करून संत्रा उपत्पादकांच्या प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे वंचीत प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी निलेश विश्वकर्मा … Read more

error: Content is protected !!