Orange Farming : संत्री उत्पादकांच्या अडचणी कमी होणार; झालाय मोठा निर्णय!

Orange Farming Producers Difficultie

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारभावात (Orange Farming) अनिश्चितता आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुविधा नसल्याने, सध्या राज्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. मात्र, आता संत्रा उत्पादकांच्या या अडचणी कमी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील सर्वच संत्रा … Read more

Orange Processing Unit : तुम्हालाही संत्रा प्रक्रिया केंद्र सुरु करायचंय; आलाय सरकारचा ‘जीआर’

Orange Processing Unit Govenment GR

हॅलो कृषी ऑनलाईन : नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे (Orange Processing Unit) स्थापन करण्याच्या योजनेची राज्य सरकारने 8 डिसेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंळाच्या बैठकीत घोषणा केली होती. त्यानुसार आज (ता.27) राज्य सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून शासन निर्णय काढण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी … Read more

Orange Export : संत्रा निर्यातीस 50 टक्के अनुदान; हंगाम संपल्यावर सरकारचा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी संत्रा निर्यातीसाठी (Orange Export) 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु हे अनुदान कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना देणार याबाबत कोणत्याही स्पष्टता नव्हती. याच मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाने लक्ष्यवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न (Orange Export) उपस्थित केला होता. त्यावर बोलताना राज्यातील … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Ethenol Pump : इथेनॉलआधारित पंप लवकरच सुरू होणार – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर लवकरच इथेनॉलआधारित पंप (Ethenol Pump) सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मुले पेट्रोल-डिझेल नाही तर इथेनॉलआधारित (Ethenol Pump) दुचाकी, ऑटो रिक्षा, आणि चार चाकी चालवतील.” असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ … Read more

ढगाळ वातावरणामुळे फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान; असे करा व्यवस्थापन

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर अद्यापदेखील अनेक भागात वातावरण ढगाळ होते आहे. याचा परिणाम शेती पिके आणि फळबागांवर झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि … Read more

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याची आवक वाढली; शेतकऱ्यांचे मात्र नुकसान

orange

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून संत्र्यांची आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्र्यांना ग्राहक अधिक पसंती देत ​​आहेत.त्यामुळे आवक वाढली आहे. दरम्यान, अचानक आवक वाढल्याने संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ग्राहक नागपुरी गोड संत्र्यांची मागणी करतात. दररोज सुमारे 40 संत्र्याचे ट्रक बाजारात दाखल होत आहेत. ज्यामध्ये 60 टक्के आवक नागपुरातून … Read more

संत्र्यावर कोळी किडीचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ?

Orange Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यातील संत्रा फळपिकावर रसशोषण करणाऱ्या कोळी या किडीच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे फळांचा आकार, दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. परभणी जिल्ह्य़ात परभणी, मानवत, पूर्णा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड आहे. काळवीट वसंत ऋतूचा प्रादुर्भाव, संत्र्यावर कोळी किडी … Read more

संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका

Orange

हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान … Read more

संत्री-मोंसबीतील फळगळ व फळसडीमागच्या ‘या’ अज्ञात शत्रुला वेळीच आवरा नाहीतर होईल मोठ नुकसान

orange

हॅलो कृषी ऑनलाईन: संत्रा, मोसंबी व इतर फळपिकांमधील फळगळ व फळसडी होण्यामागे फळमाशी कारणीभूत असते. फळमाशीच्या प्रादुर्भावा संबधित देश- विदेशातील विविध विद्यापिठांच्या संशोधनानुसार संत्रा तसेच इतर फळपिकांमध्ये ४०-८०% नुकसान एकट्या फळमाशीमुळे होत असल्याचे सिद्ध झाले आहे. फळमाशीवर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. याच कारणामुळे फळं परिपक्कवतेच्या काळात संपुर्ण बागेत फळगळ व फळसड झाल्याचे पहायला मिळते. … Read more

error: Content is protected !!