PM Kisan : ई-केवायसी साठी केवळ एक दिवस बाकी; योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता शेतकरी या जोजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना ई – केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. … Read more