Raju Shetti : राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

Raju Shetti aakrosh padayatra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात उसाला जादा दर मिळावा तसेच मागील हंगामातील उसाला वाढीव प्रति टन 400 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना (वाळवा), नागठाणे, अंकलखोप, भिलवडी , वसगडे असा या पदयात्रेचा … Read more

आता शेतकरी एक्के शेतकरी ! मला कुठल्याही आघाडीत जायचं नाही : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठ विधान केलं आहे. येणाऱ्या काळात मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही. मी आता फक्त शेतकरी एके शेतकरी असाच राहणार आहे. त्यामुळे आता मला बाकी काही नको… असं म्हणत मी काही राजकीय संन्यास घेणार नाही. असंही शेट्टी यांनी सांगितले. ते … Read more

कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लाऊन बसला असताना सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहिला जातोय का ? असा सवाल निर्मण होता असून … Read more

विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

ambadas danve

हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक … Read more

सोलापुरात सोन्या बैलाच्या पाठीवर झूल नाही तर उद्धव ठाकरेंसाठी खास संदेश…

bailpola

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही असल्याचे दिसून आले. बैलपोळा सणानिमित्त माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास संदेश बैलाच्या पाठीवर … Read more

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं भरीव मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक वारंवार मागणी करताना तसेच भूमिका मांडताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आज पत्रकारांशी बोलताना नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले. … Read more

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत: नाना पटोले

nana Patole

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदे फडणवीस सरकावर शेतकऱ्यांच्या अनके मुद्यांवरून विरोधक टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवारांचा हल्लाबोल म्हणाले…

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संयुक्त बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती ठरवली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी … Read more

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; कोण होणार कृषी मंत्री ?

mantrimandal vistar

हॅलो कृषी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. ही प्रक्रिया आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झाली असून राज्यपाल भगतसिंग कोशारी शिंदे गट भाजप युतीच्या आमदारांना शपथ देतील. भाजपचे ९ मंत्री तर शिंदे गटाचे ९ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी … Read more

अतिवृष्टिग्रस्तांना योग्य मदत देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन स्तरावरून योग्य मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेती, ग्रामविकास व इतर खात्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही … Read more

error: Content is protected !!