PM Aasha Yojana: तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठीची ‘पीएम आशा योजना’ सुरू ठेवण्यास आणि विस्ताराला केंद्राची मंजुरी!
हॅलो कृषी ऑनलाईन: मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांना (PM Aasha Yojana) मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केला. मोदी मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी पीएम आशा योजना सुरू ठेवण्यास आणि विस्ताराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे. वैष्णव म्हणाले की, 35000 कोटी रुपयांच्या पीएम … Read more