Crop Management: हवामान बदलानुसार पुढील आठवड्यात असे करा पीक व्यवस्थापन  

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलानुसार पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करणे गरजेचे असते.हवामान विभागाने मराठवाडयात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमानात 7 व 8 ‍फेब्रुवारी रोजी 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. अशा … Read more

Rajgira Lagvad : यंदा रब्बीत गहू, हरभरा सोबत करा राजगिरा लागवड, मिळतील चांगले पैसे; जाणून घ्या सर्व माहिती

Rajgira Lagvad

Rajgira Lagvad : उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते. राजगिराची लागवड करून शेतकरी फायदेशीर शेती करू शकतात. महाराष्ट्रातील शेतकरी अद्याप राजगिरा शेतीबाबत जागरूक नाहीत. अनेकांना त्याची लागवड कशी करतात अन काय भाव मिळतो याचीही माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला राजगिरा शेतीबाबत संपूर्ण माहिती सांगणार … Read more

सद्य हवामान स्थतीनुसार पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य हवामान स्थिती पाहता, राज्यातील अनेक भागात थंडी, ढगाळ हवामान, होणारं दिसत आहे.  अशा स्थितीत रब्बी पिकांची कशी काळजी घ्यायची? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे. जाणून घेऊया… पीक व्‍यवस्‍थापन १) हरभरा : जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण … Read more

हरभरा, करडई पेरणीसह जाणून घ्या कसे कराल इतर पिकांचे व्यवस्थापन ?

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १)हरभरा : बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X10 सेंमी अंतरावर … Read more

कसे कराल रब्बी पिकांचे पाणी आणि खत व्यवस्थापन? जाणून घ्या

Irrigation techniques

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप पिकांची काढणी झाली असून आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करतो आहे. राज्यात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू , मका अशा पिकांची लागवड करण्यात येते. रब्बी पिकांच्या काही पिकांच्या लागवडी झाल्या आहेत किंवा काही पिकांच्या सुरू आहेत. अशा वेळी खत व पाणी देण्याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळल्यास निविष्ठाचा कार्यक्षम वापर होऊन … Read more

error: Content is protected !!