अशा प्रकारे घराच्या घरी तपासा बियाण्यांची उगवण क्षमता

seed production

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे शेतात बियाणे पेरणार आहेत त्याची उगवण क्षमता घराच्या घरी कशी तपासता येईल याची महिरातील आपण आजच्या लेखात जणूं घेणार आहोत. आजकल खरीप व रब्बी हंगामामध्ये सुमारे ६५% बियाणे ही विक्रेत्याकडून खरेदी केली जात असली, तरी उर्वरित ३५% बियाणे स्वतःच्या घरचे वापरतात. हे बियाणे सुधारित जातीचे असले तरी … Read more

रब्बी पिकांची पेरणी करताय ? मग ही बातमी वाचाच

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून आता शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध लागले आहेत. राज्यात मुख्यत्वे हरभरा,ज्वारी,करडई, अशा पिकांची पेरणी रब्बी हंगामासाठी केली जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. … Read more

हरभरा पेरणी कधी कराल ? कोणत्या जातीची निवड कराल ? जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : जिरायत हरभरा पिकातील तण व्यवस्थापनाकरिता पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. १) बागायती पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत करावी. पेरणीसाठी फुले विक्रम, फुले विक्रांत किंवा पीडीकेव्ही-कनक या सुधारित जातीची निवड … Read more

पाथरी तालुक्यात 686 हेक्टर वर रब्बीच्या पेरण्या…

Rabbi Prepration

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या सततच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले असताना नुकसान झालेल्या पिकांची काढणी केल्यानंतर जमिन मशागतीसाठी शेतकर्यांना वेळ लागत आहे. कृषी विभागाच्या 1 ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील शेतशिवारांमध्ये प्रस्ताविक क्षेत्राच्या केवळ 686 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यंदा खरीप हंगाम जोमात आलेला असताना … Read more

थंडीची लाट आणि दव यापासून पिके वाचवण्यासाठी आतापासूनच करा तयारी, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

farm in winter

हॅलो कृषी ऑनलाईन : थंडीचा हंगाम सुरू झाला असून येत्या काही दिवसांत थंडीचा प्रकोप आणखी वाढणार आहे. यंदा थंडीचा प्रभाव दीर्घकाळ राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अति थंडीमुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे. परिणामी कमी उत्पादन मिळते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात पिकांचे संरक्षण कसे करावे याबद्दल आज आपण देशातील ज्येष्ठ … Read more

रब्बी पिकांच्या पेरणी संदर्भात जाणून घ्या कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामानंतर आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीच्या तयारीत आहेत. आजच्या लेखात आपण रब्बी मका,सूर्यफूल, भुईमूग पेरणीविषयी माहिती घेऊया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. १)रब्बी भुईमूग : रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन … Read more

पीक विमा कंपन्यांनी तालुकास्तरावर उघडली कार्यालये, शेतकऱ्यांना मिळणार मदत

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तालुका कृषी … Read more

अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी अडचणीत, रब्बीची पेरणी कशी करायची, उत्पादकांची वाढली चिंता

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर वाईट परिणाम झाला आहे. या पावसाने त्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. खरिपात तयार झालेले पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणि आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.आता रब्बी हंगाम आला आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more

अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

parbhani : While giving a statement to the Collector

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, … Read more

Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more

error: Content is protected !!