रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्याही लांबल्या आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात रब्बीच्या केवळ १५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गहू, … Read more