MPKV Rahuri: कृषी विद्यापीठे स्वप्नातील विकसित भारत घडवतील – राज्यपाल

MPKV Rahuri 37th Convocation

हॅलो कृषी ऑनलाईन : 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या (MPKV Rahuri) प्रयत्नांतून तसेच, या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात … Read more

Khandkari Farmers : खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना (Khandkari Farmers) शेती महामंडळाकडून सुमारे 38 हजार 361 एकर जमीन देण्यात आली होती. या जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 हा शेरा आता भोगवटादार वर्ग-1 असा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली … Read more

E-Peek Pahani : अतिवृष्टी नुकसान पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द : राधाकृष्ण विखे पाटील

radhakrushn vikhe - patil

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामासाठी असलेली ई- पीक (E-Peek Pahani) पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण दूर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा … Read more

पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार, दिवसाला एक लाख जनावरांना लसीकरण : विखे पाटील

vikhe -patil

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान हरियाणा नंतर आता राज्यातही लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यात या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट … Read more

लंपीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनावरे बाजार बंद , मंत्री विखे पाटील यांची माहिती

vikhe -patil

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. राज्यातील या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

error: Content is protected !!