Weather Update : राज्याला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागाला आज ऑरेंज अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. इथून पुढे दोन तीन दिवस देखील राज्यातलया काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हवामान तज्ञ के.एस . होसाळीकर यांनी … Read more

Weather Update : राज्यात धुवाँधार…! आजही पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या २४ तासात पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने (Weather Update)  हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर शेत शिवारात बऱ्याच ठिकाणी तळी साचल्याने चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शिवाय पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची … Read more

Weather Update : मान्सूनच्या परतीला होणार उशीर ! आज राज्यातल्या 25 हून अधिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. अनेक जण हा परतीचा पाऊस असल्याचे समजत आहेत. मात्र हा परतीचा पाऊस नाही यंदाच्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा उशीर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 5 Sept: 🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस … Read more

Weather Update : राज्यात पाऊस करणार पुनरागमन; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राजभरात पावसानं (Weather Update) चांगलीच उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. सध्या पावसाची उघडी असली तरी 30 ते31 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विदर्भ, संलग्न मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. … Read more

बळीराजा धास्तावला …! रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका ; पुढील चार दिवस महत्वाचे

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी  खारीप हंगामात जोरदार बरसलेल्या पावसाने आता ऐन रब्बीच्या पेरण्यातही खोडा घातला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातलया बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून कोकणात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या खरिपापाचे नुकसान झाले असून ज्या ठिकाणी रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत त्यावरही संकट ओढवले आहे. … Read more

error: Content is protected !!