…अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी, रविकांत तुपकरांचा सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्यांवरून राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून २२ नोव्हेम्बर पर्यंत मागण्यांचा निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसह २४ नोव्हेम्बर रोजी मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वी सोयाबीन आणि … Read more