वीज बिल वसुली थांबवा, विजपुरवठा सुरळीत करा; हिंगोलीत महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात महावितरण कडून वीज कपात केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांची वीजकपात तसेच इतर मागण्यांवरून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ? –महावितरणच्या वतीनं जिल्ह्यात सध्या सक्तीनं वीज बिल … Read more