वयाच्या २१ व्या वर्षी आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्याने मिळविले १ लाख ७५ हजार इतके उत्पन्न

Tomato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, शिक्षण पूर्ण झालेल्या अनेक तरुणांच्या नोकरीच्या संधी हुकल्या. यामुळे बहुतांशी तरुण वर्ग जरी निराश झाला असला तरी काही तरुणांनी मात्र यावर मार्ग काढत नवे पर्याय शोधले. कोल्हापूरच्या अभिजित धनवडे या युवकानेही घरी बसून न राहता  शेतीचा निर्णय घेतला. केवळ २५ हजाराची गुंतवणूक आणि १० गुंठे शेती … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन | पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

परभणीचा तरुण शेतकरी म्हणतोय विकेल ते पिकेल ! झेंडूच्या शेतीतून अवघ्या पन्नास दिवसात मिळवला ७० हजार रुपयांचा नफा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे आता शेतात विकेल तेच पिकेल म्हणत परभणी जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात कालानुरूप बदल करत एक वेगळी वाट शोधली असून यातून त्याने शेती आर्थिक दृष्ट्या परवडणारी केली आहे. शेती करताना दूरदृष्टी ठेवत, हंगामनिहाय नियोजन करत प्रतिकूल परिस्थितीतही यंदा त्याने झेंडू पीकातून अवघ्या पन्नास दिवसात ७० हजार रुपयांचा नफा … Read more

सेंद्रिय शेतीतून त्या दोघा भावांनी केली कोटींमध्ये उलाढाल; जाणून घ्या त्यांची यशोगाथा | Satyajit and Ajinkya Hange

Satyajit and Ajinkya Hange

हॅलो कृषी ऑनलाईन । पुण्यातील भोदणी येथील सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे या दोन भावांनी  सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी बँकेतील करिअरवर पाणी  सोडले. इतकेच नाहीतर सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी  अनेक उपक्रम  ते राबवत आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये भरघोस उत्पन्न घेत या दोन भावांनी शेतातून तब्बल १२ कोटींची उलाढाल केली. शेतीमध्ये येण्यापूर्वी सुमारे सात ते … Read more

केळीच्या शेतातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये, जाणून घ्या ही यशोगाथा

Banana Farming

 हॅलो कृषी ऑनलाईन । हल्ली शेती करायची म्हणजे अनेकांना खूपच त्रासदायक वाटते. मात्र संचारबंदीमुळे रोजगारांची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतीचे महत्व लोकांना समजते आहे. उत्तर प्रदेश मधील कानपूरच्या अखिलेश सिंह यांनी आपल्या शेतीच्या जोरावर अनेक परप्रांतीय आणि प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला ज्यामुळे या मजुरांना पुढे प्रवास करण्याचा मार्ग निर्माण झाला.  शेती करणारे सामान्य शेतकरी पासून … Read more

error: Content is protected !!