साखर कारखान्याचे खेटे मारणे बंद; शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून करता येणार उसाची नोंदणी

Mahaus nondani app

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी … Read more

खळबळजनक ! उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती नेहमीच उसाला राहिलेली आहे. मात्र उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. उसाची तोडणी मशीनने करणे हे सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही त्यामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र ऊस तोडणी कामगारांकडून केवळ शेतकऱ्यांची … Read more

Sugercane FRP : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीमध्ये (Sugercane FRP) तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत … Read more

असे करा पावसाळ्यात नुकसान करणाऱ्या उसावरील घातक रोगांचे नियंत्रण

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. मात्र पावसाळ्यात उसावर हमखास काही रोगांचे आक्रमण होतेच. यात उसाच्या पानांवर तांबेरा, पोक्का बोंग, तपकिरी ठिपके, डोळ्यासारखे दिसणारे ठिपके (आय स्पॉट), झोनेट स्पॉट आणि जमिनीतून पसरणारा मर आणि मुळकुज हे रोग दिसतात. आजच्या लेखात आपण काही रोग आणि त्यावरील … Read more

असे करा उसावरील पायरीला (पाकोळी) किडींचे व्यवस्थापन

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे ढगाळ वातावरण आणि सततचा रिमझिम पाऊस यामुळे बऱ्याच भागात उसावर पायरीला (पाकोळी)या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पायरीला ह्या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ही कीड जास्त प्रमाणात नुकसान करू शकते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट … Read more

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत; रस्त्यावरच मांडला संसार

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अद्यापही राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शिल्लक आहे. दरवर्षी हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख … Read more

अतिरिक्त उसाबाबत म्हणून घेतला अनुदानाचा निर्णय ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले उत्तर , जाणून घ्या

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच महाविकास आघाडी सरकारने अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी २०० रुपये वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान प्रति क्विंटल उसाकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, हा निर्णय कारखानदारांच्या नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. वाहतूक अनुदान दिले नसते तर हे पैसे शेतकऱ्यांच्या बिलातून घेतले जातात. मात्र … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केले उसाबाबत मोठे विधान; शेतकऱ्यांना दिला सल्ला

Nitin gadakari

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊसाला ‘आळशी शेतकऱ्यांचे पीक’ असं विधान केलं होतं. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता वाढत्या उस क्षेत्राबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील एक वक्तव्य केले आहे. उसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, ऊस हे … Read more

घाबरू नका…! पाथरी,मानवत तालुक्यातील ऊस अडीच महिन्यात संपणार : माजी आ. माणिकराव आंबेगावकर

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे ,परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील उसाचा पट्टा असणाऱ्या पाथरी व मानवत तालुक्यातील 14 हजार हेक्‍टरवरील ऊसाचे गाळप विविध नऊ कारखाने करीत असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत दोन्ही तालुक्यात ऊसाचे टिपुरही शिल्लक राहणार नसल्याची आश्वासक माहिती मा . आ. माणिकराव आंबेगावकर यांनी दिली आहे . माजी आ.आंबेगावकर म्हणाले की ,मानवत 4 हजार हेक्टर … Read more

error: Content is protected !!