Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

सातारा, सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावातील पिकांना धोका; वाकुर्डे योजना स्थगित

Radhika Pawar by Radhika Pawar
April 13, 2023
in बातम्या
satara news
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन (satara news) : पाण्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात शेती व्यवसायात पाण्याशिवाय शेती व्यवसायाचं पान हालत नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाकुर्डे पाणी उपसा योजना अंतर्गत या जिल्ह्यातील दोन गावात पाणी खेळतं राहत होतं. मात्र ही योजना बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील काही गावात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

८०० रुपये खर्च करून ही योजना आणण्यात आली. पाणीपट्टी थकबाकी वसूल करण्यासाठी कर्मचारी नेमले नसून याचा विपरीत परिणाम या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर होताना दिसतो. सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना १९९८ सालात अंमलात आणली. त्यावेळी या योजनेला ११० कोटी अनुदान देण्यात आले. आता हाच खर्च ८०० कोटी एवढा गेला आहे.

कराड तालुक्याच्या दक्षिणेकडील भागातील गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती पहायला मिळते. याच भागातील दक्षिणेकडील मांड नदी ही उन्हाळ्यामुळे कोरडी पहायला मिळते. यामुळे याचा फटका आता कराडमधील काही गावांना पडला आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही योजना चालली नाही. एकही कामगार योजनेवर कार्यरत नाही. पाच ते सहा लाख एवढी पाणीपट्टी थकली असून ही योजना बंद केल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. Satara News

तर शेतकरी आंदोलन करतील –

योजनेचे पाणी दोन वर्षे झालं थकीत आहे. शेतकरी थकीत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत. मात्र वसुली करणारी यंत्रणा जाग्यावर स्थिर नाही. यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून लोकप्रिनिधींचे पूर्ण दुर्लक्ष आहे. यामुळे आता शेतकरी आंदोलन करतील. असे केंद्रीय अध्यक्ष बळीराजा संघटना, पंजाबराव पाटील यांनी भाकीत केलं आहे.

Tags: Agricultre NewsSangli NewsSatara Newswater managemanet
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group