Thursday, September 28, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Success Story : तरुण शेतकऱ्याला टरबुजाने केलं मालामाल, लाखों रुपयांचा मिळतोय नफा

Radhika Pawar by Radhika Pawar
April 4, 2023
in यशोगाथा, बातम्या
Success Story
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन (Success Story) : नाशिक जिल्हा हा शेती व्यवसायासाठी प्रगतशील आणि गतिशील म्हणून ओळखला जातो. यामुळे या ठिकाणी अधिक लोकं द्राक्षे आणि कांद्याचे पीक घेत आहेत. मात्र यंदा कांद्याच्या दराची चेष्टा झाली आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. यामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. गुंतवणूक केलेले पैसे देखील निघतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नाशिक जिल्ह्यातील रायपूर गावातील शंकर कोल्हे यांनी कांद्याच्या पिकाला वगळून टरबूजाचे पीक लावले आहे. यासाठी त्यांनी ४ एकरात टरबूजाचे पीक घेऊन अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली. सध्या उन्हाळा ऋतू असल्याने बाजारात विक्रीसाठी आलेला ३२ टनहून अधिक टरबूज व्यापाऱ्यांनी खरेदी केला. त्याची विक्री अजूनही सुरूच आहे. यातून शंकर कोल्हे यांना लाखो रुपयांच्या घरात नफा मिळाला आहे.

सहा लाख रुपयांचा नफा

महाराष्ट्र राज्यासह, जम्मू, गुजरात या बाजार समितीमध्ये टरबूजाची विक्री झाली. त्यावेळी गुंतवलेले पैसे वगळता सहा ते सात लाखांपर्यंत उत्पन्न लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळणार आहे. कांद्यामुळे शेतकरी तोट्यात गेला. परंतु टरबूजाने शेतकऱ्याला नफ्याचे दिवस दाखवले. यामुळे शेतकरी सध्या समाधानात आहे.

शेतकऱ्याला समाधान

कांद्यामुळे शेतकरी तोट्यात गेला. यामुळे शेतकऱ्याला कांद्याचा खर्च देखील निघत नाही. यामुळे रायपूर येथे शंकर कोल्हे या शेतकऱ्याला यशस्वीरित्या टरबूज या शेतमालाची किमया साधली आहे. त्यांना त्याचे समाधान आहे. कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यामुळे आता शेतकरी कांदा या पिकाला पर्यायी पीक म्हणून इतर पिकांची लागवड करत आहेत. यामुळे शेतकरी कांद्याच्या झालेल्या तोट्याची सर्व कसर भरून काढत आहेत.

Tags: ProfitSuccess Storywatermelon farming
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group