Friday, December 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

धक्कादायक!! मराठवाड्यात 4 महिन्यात ‘एवढ्या’ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
May 17, 2023
in बातम्या
Marathwada Farmers Suicide
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलं असून डोक्यावरील कर्जाने कंटाळून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी १ हजार २२ शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली. तर यावर्षी चार महिन्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिल या महिन्यात ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

निसर्गाचा लहरीपणा, सिंचनाचा अभाव, कमाल शेती शाश्वत तसेच श्रमाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न नसल्याने दिवसेंदिवस होत जाणारे हलाकीचे जगणे, कर्ज काढून ५ ते १० टक्क्यांनी सावकर कर्ज देऊन कर्ज फेडण्यासाठी शेतकरी मरणाला कवटाळत आहेत . यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. अशातच आता २०२० ते २२ या वर्षात २ हजार ६८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला असून, त्यातून काही महत्वाचे निकष काढले आहेत. ज्यात पाच लाख कुटुंबाचे १२ टप्प्यात १०० प्रश्नांद्वारे सर्व्हे तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ही आत्महात्या रोखण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रती एकर १० हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष सर्व्हेमधून काढला आहे.

अ.क्र. जिल्ह्यांचे नाव शेतकऱ्यांची
आत्महत्या

१ छत्रपती संभाजीनगर ३५
२ जालना २२
३ परभणी २६
४ हिंगोली ११
५ नांदेड ४७
६ बीड ८१
७ लातूर २३
८ धाराशिव ६०

Tags: FarmersFarmers SuicideMarathwadaSuicide
SendShareTweet

ताज्या बातम्या

Sugarcane : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची तिसरी साखर परिषद जानेवारीमध्ये

November 30, 2023

Cotton Production : गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सरकारची योजना

November 30, 2023

Wheat Import : तर… गहू आयात करावा लागणार? राखीव साठा घटणार

November 30, 2023

Agriculture Drone : शेतकऱ्यांना सरकारकडून ऍग्री ‘ड्रोन’ मिळणार: केंद्राचा निर्णय

November 30, 2023

Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

November 30, 2023

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5000 हजारांच्या पुढे; पहा आजचे राज्यातील भाव!

November 30, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group