द्राक्ष लागवडीसाठी सरकार शेतकर्‍यांना देतेय आर्थिक सहकार्य; जाणुन घ्या अनुदान कसे मिळवायचे

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासहित द्राक्ष लागवडीसाठी आर्थिक सहकार्य केले जाते. Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan मापदंडानुसार २ लाख १६ हजार ६५० इतका खर्च प्रति हेक्टर येतो. यामध्ये ३ x ३ मीटर लागवड अंतरासाठी एकूण खर्चाच्या प्रति हेक्टरी ४०% किंवा जास्तीत जास्त … Read more

error: Content is protected !!